Wednesday, 11 January 2012

माझ्या FB अकाउंट मध्ये असलेल्या सर्वांसाठी..

माझ्या FB अकाउंट मध्ये असलेल्या सर्वांसाठी..

सगळे माझे पोस्ट वाचून मला विचारात असतात की.. प्रेमात वगैरे पडलास का ?
पण मी विचारतो ...की प्रेमात पडल्यावरच  असे पोस्ट (काव्यमय) अपलोड  करायचे असे कुठे लिहिले आहे का ?
सगळ्यांनी माझी अवस्था .. "मै शायर बदनाम" अशी करून टाकली आहे ?
मला सांगा ... १६९८ पासून किंवा कदाचित त्याही आधी पासून पु. ल., कुसुमाग्रज, नामदेव ढासळ, सुनिता देशपांडे यासारखे.. दिग्गज ..काय प्रेमात पडले होते म्हणून कविता केल्या काय ?
इतकी सुंदर रचनाकार आपल्याकडे इतिहासापासून असताना .. आपण काव्य आणि चांगले वाड्मय वाचले .. लिहिले, स्पुरले.. उपलोड आणि शेअर केले तर काय झाले ?
माझ्या इतर पोस्ट कडे न वाचता पाहता ... जर का तेच पोस्ट वाचले तुम्ही तर, त्याला मी काय करू शकतो?
प्रेमात पडायला जाताना आणि प्रेमात धडपडायला पण जाताना..... 
आणि समजा प्रेमात पडलोच.. तरी पण मला एक सांगा ? "मै करू तो साला कॅरक्टर ढिला है ?"
आता याचा अर्थ काही जण नक्कीच विचारतील की ... मुख्य प्रश्न उरतोच ...
तेव्हा मला सांगावेसे वाटते की, उ.. ला.. ला... फेम- विद्या बालन ने सांगितले आहेच की,  "जब शराफत का नक़ाब हटता  है तो सबसे ज्यादा मजा शरीफो को ही आता है.!"
List  Of Marathi Poem  & Writers :(FYI )
http://en.wikipedia.org/wiki/Marathi_poetry 
http://en.wikipedia.org/wiki/List_of_Marathi_writers  

No comments:

Post a Comment